????राम राम मंडळी????
अल्पावधीतच लोकप्रिय झालेला व अनेक मान्यवरांनी गौरवलेला,मराठीतील एक ललितलेख संग्रह "गावाकडची माणसं" ग्रामीण भागातील आपलं गावं,गावची माती, शाळा, माहेरची माणसं, आपलं बालपण, शेत-शिवारातील आठवणी,सणवार,चिखल मातीतील पाऊलवाटा अजून बरंच कांही.. गावची सैर घडवून,प्रत्येक व्यक्तीला आपल्या बालपणातील आठवणींत घेऊन जाणारं, "विनय पब्लिकेशन" प्रकाशित व "शाम कुंभार" लिखित गावाकडची माणसं"हा ललित लेख संग्रह. "कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात घडलेल्या घटनांवर आधारीत लिहलेल हे पुस्तकं" घरातील लहान थोर,जेष्ठ सगळ्यांना वाचायला नक्कीच आवडेल.
पुस्तकाची मूळ किंमत १५१ रुपये सवलतीची किंमत फक्त १२० रुपये